Chandrapur Outbreak Corona: चंद्रपूर जिल्ह्यात मृत्यू आणि रुग्णात वाढच वाढ ! 784 पॉझिटिव्ह ; नऊ मृत्यू; ब्रम्हपुरी 47, नागभिड 30, सिंदेवाही 22, मूल 19, सावली 16

Chandrapur Outbreak Corona: चंद्रपूर जिल्ह्यात मृत्यू आणि रुग्णात वाढच वाढ ! 784 पॉझिटिव्ह ; नऊ मृत्यू; ब्रम्हपुरी 47, नागभिड 30, सिंदेवाही 22

    

Chandrapur Outbreak Corona News, Chandrapur Outbreak Corona,Chandrapur Corona News,Coronavirus Outbreak Chandrapur,Chandrapur Live Corona News,Chandrapur Corona Updates,Chandrapur Corona Positive,Chandrapur Corona Dead

Chandrapur Outbreak Corona: जिल्ह्यात मागील 24 तासात 324 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 784 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून नऊ बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 31 हजार 952 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 27 हजार 260 झाली आहे.
$ads={1}

(Chandrapur Corona Total Cases) : सध्या 4227 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 95 हजार 508 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 58 हजार 663 नमुने निगेटीव्ह आले आहेत. Read Also:  राज्य में 10 वीं और 12 वीं की परीक्षा छूट गई तो क्या होगा? वर्षा गायकवाड़ द्वारा दी गई महत्वपूर्ण जानकारी

Chandrapur Corona Death Today: : 09आज मृत झालेल्यामध्ये चिमूर येथील 52 वर्षीय पुरुष व वरोरा येथील 78 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला व 59 वर्षीय महिला, भद्रावती येथील 67 वर्षीय पुरुष, दुर्गापूर,चंद्रपूर येथील 49 वर्षीय पुरुष व 64 वर्षीय पुरूष, बल्लापूर येथील 68 वर्षीय महिला, ब्रम्हापूरी येथील 40 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 465 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 422, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 19, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

Chandrapur Corona Cases Today: आज बाधीत आलेल्या 784 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 197, चंद्रपूर तालुका 40, बल्लारपूर 64, भद्रावती 35, ब्रम्हपुरी 47, नागभिड 30, सिंदेवाही 22, मूल 19, सावली 16, पोंभुर्णा गोंडपिपरी 6, राजूरा 23, चिमूर 101, वरोरा 118, कोरपना 58, जीवती 1 व इतर ठिकाणच्या 7 रुग्णांचा समावेश आहे. Read Also:  नववी आणि अकरावीचे विद्यार्थी सुद्धा सरसकट उत्तीर्ण

$ads={2}

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.