भंडारा: ४२ वर्षांनंतरही गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अधांतरी | Batmi Express

Be
0

 

Bhandara,Bhandara Batmya,Bhandara News,Bhandara Today,Bhandara Live,Bhandara Marathi News,Gosikhurd,

प्रतिनिधी / भंडारा : गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाला ४२ वर्षे पूर्ण होऊनही नागपूर, भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांतील अनेक प्रकल्पग्रस्त नागरिक अद्यापही त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित आहेत. सध्या तब्बल २,५५३ प्रकल्पग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन प्रलंबित असून, शासनाकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची तक्रार आहे.

या पार्श्वभूमीवर नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी मंगळवार, २९ जुलै रोजी नागपूर येथे विशेष बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जाणार असून, त्यावर उपाययोजना सुचवून संबंधित प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवले जाणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top