राजुरा:- बल्लारपूर-राजुरा शहरांना जोडणाऱ्या वर्धा नदी पुलावर एक भीषण अपघात झाला. महिंद्र बोलेरो आणि ट्रकची धडक झाली. या धडकेत पुलाचे कठडे तोडून अधांतरी अडकलं होतं. विशेष म्हणजे या बोलेरो कारमध्ये सहा प्रवासी तसेच अडकून राहिले होते. या सर्व प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे. त्यामुळे काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, याचा प्रत्यय कारमधील प्रवाशांना आलाय.
Chandrapur Accident: नदी पुलावर ओव्हरटेक करताना ट्रकला बोलेरोची जबर धडक
राजुरा:- बल्लारपूर-राजुरा शहरांना जोडणाऱ्या वर्धा नदी पुलावर एक भीषण अपघात झाला. महिंद्र बोलेरो आणि ट्रकची धडक झाली. या धडकेत पुलाचे कठडे तोडून अधांतरी अडकलं होतं. विशेष म्हणजे या बोलेरो कारमध्ये सहा प्रवासी तसेच अडकून राहिले होते. या सर्व प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे. त्यामुळे काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, याचा प्रत्यय कारमधील प्रवाशांना आलाय.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.