खरीप हंगामाला आक्टोंबरच्या शेवटी शेवटी सुरूवात झाली पण अजुनही आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू झाले नाही, त्यामुळे शेतकय्रांना कमी व पडत्या भावाने आपले धान्य खाजगी व्यापाय्रांना विकावे लागत आहे.त्यामुळे शासनाकडुन शेतकय्रांची अर्थीक पिळवनुक व फसवनुक होतांनी दीसत आहे,तेव्हा शासनाने मालेवाडा येथील आधारभुत हमीभाव धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करावी आणि त्याच बरोबर शेतकय्रांना बोनस सुद्धा जाहीर करावा अशी मागणी मालेवाडा येथील आविका सोसायटीचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. सुभाष गुंडरे यांनी वर्तमान पत्रातुन शासनास केलेली आहे.
मालेवाडा येथील आधारभूत धान खरेदी केंद्रे त्वरित सुरू करा | Batmi Express
Gadchiroli News,Gadchiroli Live News,Gadchiroli,Kurkheda News,Gadchiroli Batmya,kurkheda,