राज्यात पुन्हा पावसाचा इशारा - पहा कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार | Batmi Express

Washim,Weather Updates,Mumbai,India,Weather,India News,Nagpur,Rainfall,Heavy Rain,Heavy Rain 2022,rain news,

राज्यात चालू आठवड्यात मान्सून सक्रिय असल्यामुळे विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. मुंबई हवामान केंद्राने राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

पहा कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार  ?

  • १९ सप्टेंबरला  – जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आणि वाशीम या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिलाा आहे.
  • २० सप्टेंबरला – जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला तर 
  • २१ सप्टेंबरला –  जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे
  • २२ सप्टेंबरला - औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय शुक्रवार आणि शनिवारी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.