चंद्रपूर : सर्वत्र सध्या अचानक वाढलेल्या उष्णतेच्या तडाख्याने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. सद्या गुजरात व राजस्थान मध्ये उष्णतेची लाट पसरली असून त्याची झळ विदर्भाला सोसावी लागत आहे. तेथील उष्ण वारे विदर्भात आल्याने गुरुवार ( १७ मार्च ) ला राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुर जिल्ह्याची करण्यात आली. चंद्रपुरातील तापमान चक्क ४३ अंश सेल्सियस नोंदविण्यात आल्याने चंद्रपुरकरांच्या अंगाची लाही लाही झाली आहे. मार्च महिन्याची ही परिस्थिती तर पुढचा उन्हाळा कसा जाईल, असा प्रश्न चंद्रपूरकरांना पडला आहे.
Chandrapur News: विदर्भातील चंद्रपूर ठरला सर्वाधिक उष्ण जिल्हा तर, गडचिरोलीत सर्वात कमी तापमानाची नोंद - Batmi Express
चंद्रपूर : सर्वत्र सध्या अचानक वाढलेल्या उष्णतेच्या तडाख्याने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. सद्या गुजरात व राजस्थान मध्ये उष्णतेची लाट पसरली असून त्याची झळ विदर्भाला सोसावी लागत आहे. तेथील उष्ण वारे विदर्भात आल्याने गुरुवार ( १७ मार्च ) ला राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुर जिल्ह्याची करण्यात आली. चंद्रपुरातील तापमान चक्क ४३ अंश सेल्सियस नोंदविण्यात आल्याने चंद्रपुरकरांच्या अंगाची लाही लाही झाली आहे. मार्च महिन्याची ही परिस्थिती तर पुढचा उन्हाळा कसा जाईल, असा प्रश्न चंद्रपूरकरांना पडला आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.