![]() |
गावाच्या विकासासाठी निधीचा वापर करा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन |
Solapur News: जिल्ह्यातील पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींनी ग्रामपंचायत निधी, इतर शासकीय योजनांच्या निधीचा पुरेपूर वापर करून गावांचा विकास केला आहे. या पद्धतीने जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनी गावाच्या विकासासाठी निधीचा वापर करावा. प्रत्येक गावाने सुंदर गाव योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.