बल्लारपूर:- बल्लारपूर-राजुरा शहराला जोडण्यासाठी वर्धा नदीवर पूल असून सदर पूल सद्यस्थितीत धोकादायक बनत चालला आहे. पावसाळी दिवसात या पुलावर लावलेले कठडे काढून ठेवले जातात जे पावसाळा संपताच पूर्ववत लावले जातात. मात्र वर्तमान स्थितीत या पुलावर लहान मोठे अपघात होऊन अनेकांचा जिव गेल्याचा घटना घडल्या आहेत. अशीच काहीशी घटना काल पहाटेच्या सुमारास घडल्याचं वर्धा नदीच्या पात्रात ट्रक कोसळून एक चा मृत्यू झाल्याची घटना घडली.
वर्धा नदीत ट्रक कोसळला; ट्रक चालकाचा मृत्यू | Batmi Express
बल्लारपूर:- बल्लारपूर-राजुरा शहराला जोडण्यासाठी वर्धा नदीवर पूल असून सदर पूल सद्यस्थितीत धोकादायक बनत चालला आहे. पावसाळी दिवसात या पुलावर लावलेले कठडे काढून ठेवले जातात जे पावसाळा संपताच पूर्ववत लावले जातात. मात्र वर्तमान स्थितीत या पुलावर लहान मोठे अपघात होऊन अनेकांचा जिव गेल्याचा घटना घडल्या आहेत. अशीच काहीशी घटना काल पहाटेच्या सुमारास घडल्याचं वर्धा नदीच्या पात्रात ट्रक कोसळून एक चा मृत्यू झाल्याची घटना घडली.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.